Vathlelya Vrukshache Aatmvrutta Marathi Nibandh नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही वठलेल्या वृक्षाचे मनोगत, वठलेल्या वृक्षाचे आत्मकथा आणि मी वृक्ष बोलतोय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
Table of Contents
वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध Vathlelya Vrukshache Aatmvrutta
Nibandh
एकेकाळी या माळरानावर असंख्य डेरेदार वृक्ष होते .माझे वय शंभर वर्षापेक्षा अधिक आहे शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याने माझे रोपटे लावले ,माझी काळजी ते घेत ,मला खत पाणी घातले ऊन ,वाऱ्यापासून माझे रक्षण केले. हळू मी जोमाने वाढू लागलं आणि काही वर्षातच माझे एका सुंदर या अशा वृक्षात रूपांतर झाले.
मला माझ्या रूपाचा हेवा वाटू लागला विविध प्रकारचे पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळू लागले बसू लागले, माझी गोड फळे चाखू लागले ,आनंदाने गाऊ लागले, काहींनी तर घरटी ही बांधली शेतात काम करून थकलेल्या शेतकरी विसाव्यासाठी माझ्या सावलीत बसू लागले , पावसापासून रक्षण करण्यासाठी वात्सरू ,गाई माझ्या आसऱ्याला येऊ लागले. असे अनेक वर्ष चालू होते.
पण अचानक सारे बदलले आजूबाजूच्या गावातील वस्ती वाढू लागली. घरे बांधण्यासाठी ,फर्निचरसाठी ,घरातील माणसे वृक्षतोड करू लागले, स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला ओरबाडू लागले. एकेकाळी हिरवागार दिसणारा हा परिसर उजाड माळरान बनले .
माणसाची ही स्वार्थी वृत्ती बघून मला खूप दुःख होते अतिशय निरपेक्ष मनाने आम्ही तुम्हाला सर्वस्व देतो पण त्या मोबदल्यात मानवाकडून आम्हाला आज अशी वागणूक मिळते, विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड जमिनीची धूप होत आहे. प्रदूषण वाढते आहे.
माणूस हा अतिशय दृष्ट आणि विध्वंसक प्राणी आहे, असे माझे ठाम मत आहे .मी एक उंच उंच वृक्ष आहे भरपूर सावली देणारा, पण माणसाला त्याचे काहीच कौतुक वाटत नाही. ही वर्षापूर्वीपासून मी इथे ते आहे अशा बेभरवशी नव्हता पाऊस वेळच्यावेळी पडत असेल त्यामुळे माझ्या लहान रोपट्याचा मोठा वृक्ष होता. ना काहीच अडचणी आल्या नाहीत माझी वाढ होताना मी जमिनीतून खूप द्रव्य शोषून घेतली, पाणी शोषून घेतले.
हल्ली सर्वत्र ग्लोबल वार्मिंगची चर्चा होता आहे पुढील वर्षी तापमान वाढत आहे ,बर्फ वितळू लागला आहे. वन्य जीवन संकटात येऊ लागले आहे ,हे सर्व कशामुळे तर आणि आमच्यावर निर्दय पणे चालवलेल्या कुऱ्हाडे मुळे माझेही हात पाय असेच तोडले गेले.
हे जर असेच चालू ही ले बाबा रे तुम्हा माणसांना याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, दुष्काळ पडेल, नद्यांना पूर येईल ,जीवन सृष्टी नाहीशी होईल ,मानव एवढा बुद्धिमान असून असा का वागतो हेच मला एक कोडे पडले आहे .
तेव्हा जागे व्हा तुम्ही सगळे ही वृक्षतोड थांबवा प्रत्येकाने मी माझ्या आयुष्यात एक तरी झाड लावेल व ते जगवेल असा निर्धार करा तरच तुमच्या पुढच्या पिढीची जगणे सुसह्य होईल “तुझ्याशी बोलताना मला हा सुंदर लाल बहुगुणा यांची आठवण येते वृक्षतोड होऊ नये म्हणून त्याने आपले सर्वस्व पणाला लावले ‘चिपको ‘आंदोलन सुरू केले आज या देशाला माझ्या शेकडो सुंदर लाल बहुगुणा यांची गरज आहे.”
लोकहो ,आपलेच कौतुक आपल्या तोंडून सांगणे योग्य नाही हे मला माहीत आहे ,माझ्या उच्चाटनासाठी येथे गोळा झालेल्या तुम्हा अविचारी लोकांना मला जागे केलेच पाहिजे मित्रांनो मी एक केवळ जुना वृक्ष नाही या गावचा संरक्षक आहे हेच करतात.
या गाव चा जन्म जन्म या गावाचे आजचे स्वरूप कारे माझ्या साक्षी सुरुवातीला 2,4 गरीब कुटुंबाने येथे वास्तव्य केले ,गावात त्यांनी प्रवेश केला माझे पूजन करून व आपल्या कुटुंबातील पुराणपुरुष असेच ते मला मान्य कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद आहेत मग ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालू राहिली कोणतीही नवीन गोष्ट करताना गावकरी प्रथम माझ्या जवळ येत .
“मी आयुष्यभर गावासाठी खपलो सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना सावली दिले केवळ माणसेच नाही हजारो पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांद्यावर आश्रय घेतात दूरवरच्या वार्ता मला एक वितात गावातील सारी मुले माझ्या सूर पारंब्या खेळत मोठी झाली दर वर्षी कित्येक सुवासनी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याचे मागणी करतात.”
“लोकहो ,याहून एक मोठे काम मी या गावासाठी करीत असतो माझ्या उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या फांद्यांनी मी वरुणराजाला आव्हान देतो त्यामुळे या गावाला दुष्काळाचे संकट भेडसावत आहे आहे लोकहो मला तुम्हाला हीच जाणीव करून द्यायचे आहे की तुम्ही गावाला नवे रूप देताना असलेल्या जुन्या वृक्षांची तोड करून एक प्रकारे अवर्षण आलाच आमंत्रण देत आहात त्या पेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.”